Ad will apear here
Next
अभंग : स्वरूप आणि चिकित्सा
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अभंग हाही एक भाग आहे. अभंग हा जसा आध्यात्मिक जीवनाचा एक भाग आहे, तसाच सामाजिक जीवनाचाही. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या अभंगवाणीने अवघा महाराष्ट्र घडवला. प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी या पुस्तकात अभंगाचे स्वरूप सांगून चिकित्सा केली आहे. संतांची मानवतावादी दृष्टी, त्यांचे सामाजिक विचार या अभंगामधून स्पष्ट होतात.

संतांच्या अभंगांचे वाङ्मयीन विशेष सांगून अभंगांच्या प्रकारांवरही त्यांनी चर्चा केली आहे. त्यांच्या अभंगांची वैशिष्ट्येही त्यांनी उलघडली आहेत. ‘अभंगांचे स्वतंत्र छंदशास्त्र आहे,’ असे प्रा. लबडे सांगतात. त्याची माहितीही त्यांनी दिली आहे. ओवी आणि अभंग यातील फरकही स्पष्ट केला आहे.

प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स
पाने : १९९  
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZYGBQ
 Does the book deal with the beginning of this medium of communication? When did it beginz? Where ? Probably , it just
evolved . It is easy to understand -- that is its strength . It is not
likekly to be part of pop-culture . It meets a more basic need .
 One admitable characteristic of this tradition --- it does not cater
to vulgarity . Yet , it works as entertainment . Remarkable .
Similar Posts
पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास दर वर्षी निघणारी वारी ही महाराष्ट्राच्या सांकृतिक आणि धार्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. तसाच तो वारकरी संप्रदायाचाही एक भाग आहे. पंढरपूरला जाणारी आषाढी वारी हा केवळ राज्याचा नव्हे, तर देश-विदेशातील नागरिकांच्या आदराचा आणि उत्सुकतेचा भाग आहे. नीता अंकुश टेंगले यांनी आषाढी वारीचा सर्व बाजूने अभ्यास करून तो वाचकांसमोर मांडला आहे
सुखाच्या शोधात माणसाच्या जगण्याला केंद्रस्थानी ठेऊन ललिता श्रीपाद सबनीस यांनी हे लेखन केले आहे. विशेषतः स्त्रिया, अनाथ मुले, भटके. उपेक्षित, शेतकरी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. या विषयांवर त्यांनी चिंतनपर वैचारिक लेखन केले आहे.
श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे. विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही
महाभारत - पहिला इतिहास केवळ भारताचा नव्हे, तर साऱ्या जगाचाच आरसा असलेले महाभारत पुन्हा पुन्हा वाचले, तरी नवी दृष्टी देऊन जाते. वि. ग. कानिटकर यांनी या पुस्तकात महाभारताची कथा रसाळ वर्णिली आहे. सर्व रसांचा समुच्चय असलेले महाभारत मानवी मने, भावभावना, नातेसंबंध, हिंसा आणि शांती आदींचे दर्शन घडवते. कानिटकर यांनी आदिपर्व, सभापर्व,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language